+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule19 Jul 24 person by visibility 146 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  विशाळगड अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत सहभागी शिवभक्तांवरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी चौदा जुलैला आंदाेलन झाले. या आंदोलनाला हिंसक वळण लागून वाहनांची तोडफोड झाली.  जाळफोळीचा प्रकार घडला. यावरुन आता आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत. पोलिस प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. खासदार महाडिक यांनी उपमुख्यम्ंत्री फडवणीस यांची भेट घेऊन निवेदन दिले.  आंदोलनात सहभागी असलेल्या काही तरुण शिवभक्तांवर आता पोलिस यंत्रणेने गुन्हे दाखल केले आहेत. सामाजिक शांतता राखण्यासाठी आणि त्या तरुणांचे भवितव्य लक्षात घेऊन, राज्य  सरकारने संबंधित तरुणांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे.  या मागणीला फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. संपूर्ण घटनेची पूर्ण माहिती घेऊन, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही,असे त्यांनी सांगितले.