+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule04 Dec 22 person by visibility 295 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्याविषयी राज्यातील सत्ताधाऱ्यांशी निगडित मंडळीकडून सातत्याने अवमानकारक वक्तव्ये केले जात आहेत. अशा मंडळींचा निषेध व त्यांना, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेनी सदबुद्धी द्यावी यासाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे सोमवारी (पाच डिसेंबर) जागर करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांनी तत्काळ माफी मागावी यासाठी तुळजाभवानी मातेचा जागर होणार आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौक येथे दुपारी बारा वाजता जागर करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन  पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांनी केले आहे