Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आता चौथी-सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा ! एकवेळची बाब म्हणून फेब्रुवारीत पाचवी-आठवीची परीक्षा !शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटाबॉलल स्पर्धेत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी मुलींच्या संघास विजेतेपदसावित्रीबाई फुले रुग्णालयातील अतिदक्षता विभाग नऊ दिवस बंदनोव्हेंबर महिन्यापासून मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा टप्पा तीन अभियानसातव्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी, केएमटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड ! कामगारांनी मानले आमदारांचे आभार!! उपकुलसचिव वैभव ढेरे यांना पितृशोकशेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार न दिल्यास तीव्र आंदोलन – राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटीलआम्ही गोकुळच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठे केले, कोणाच्या जावईला नव्हे - सतेज पाटलांचा महाडिकांच्यावर हल्लाबोलतावडे हॉटेल कमानीचा धोकादायक भाग उतरविला, नवीन प्रवेशद्वारासाठी तीन कोटीचा निधी-राजेश क्षीरसागरथेट चाळीस टक्के डिबेंचर कपात करता, तालुका संपर्क सभेत त्याविषयी उत्पादकांना का सांगितले नाही ? शौमिका महाडिकांचा सवाल

जाहिरात

 

शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार न दिल्यास तीव्र आंदोलन – राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील

schedule17 Oct 25 person by visibility 36 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या मागण्यांच्याकडे प्रशासन व  सरकारचे  लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास मूक आंदोलन करण्यात आले. अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत मिळावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी ते बोलत होते. यावेळी अनिल  घाटगे, बाजीराव खाडे, सुनील देसाई, महादेव पाटील, निरंजन कदम, गणेश जाधव फिरोज सरगूर,  पप्पू जाधव, रियाज कागदी आदी उपस्थित होते. पक्षातर्फे जिल्ह्यातील सगळया तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes