Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मुंबईने एक लाख प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम उभारावे, सरकार सहकार्य करेल –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराधानगरीतील गुडाळमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेशगृहमंत्रीपदासाठी मुश्रीफ हे एक उत्तम चॉईस ठरले असते! संजय राऊत यांचे पुस्तकातून प्रकटीकरण !!खासदार महाडिकांचे गोकुळसंदर्भात ज्ञान कमी, डोंगळेंच्यावर अविश्वास ठराव आणण्याची वेळ येणार नाही – आमदार सतेज पाटीलगांधीनगर प्रादेशिक पाणी पुरवठा कामावरुन अधिकारी धारेवर, तर एमजीपीसह मेघा इन्फ्रास्ट्रक्चरच्या कार्यालयाला टाळे -आमदार सतेज पाटीलगार्डन्स क्लबतर्फे कोल्हापुरात दोन दिवसीय ग्रीन शॉपीचे आयोजनवीज कंत्राटी कामगार कायम कधी होणार ? दहा जूनच्या निर्णयाकडे लक्ष !कोल्हापुरात निघणार शनिवारी तिरंगा पदयात्रा, दसरा चौकातून प्रारंभ19 संचालक एकसंघ, आघाडीच्या नेतेमंडळीच्या मार्गदर्शनाखालीच काम ! अरुण डोंगळे एकाकी ?व्यवसाय परवाना फी दरवाढ कमी होणार ! महापालिका उपायुक्तांची चेंबरच्या शिष्टमंडळाला ग्वाही !

जाहिरात

 

वीज कंत्राटी कामगार कायम कधी होणार ? दहा जूनच्या निर्णयाकडे लक्ष !

schedule16 May 25 person by visibility 1511 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महावितरण कंपनीत २०१२ मध्ये सात हजार विद्युत सहाय्यक पदाची भरती निघाली होती. या भरतीमध्ये सर्व कार्यरत वीज कंत्राटी कामगारांना त्याच पदावर सेवेत कायम करून घ्यावे अशी याचिका भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने हायकोर्टात दाखल केली होती.राज्यभरातील 1362 कामगार यात समाविष्ट आहेत. हायकोर्टाच्या आदेशानुसार ही केस तेरा वर्षे ठाणे औद्योगिक न्यायालयात चालली याचा अंतिम निकाल दहा जून २०२५ रोजी लागणार असल्याने वीज कंत्राटी कामगारांमध्ये त्याकडे लक्ष लागून आहे. ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णाजी देसाई यांचे संघटनेला मार्गदर्शन लाभले तर संघटनेतर्फे अॅड.विजय वैद्य यांनी कोर्टात बाजू मांडली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes