+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर adjustचेतन नरके गटाचा शाहू छत्रपतींना पाठिंबा ! विरोधकांना जाहीरपणे तराटणी!! adjustसदाशिवराव मंडलिकांचे पांग फेडण्याची हीच योग्य वेळ-हसन मुश्रीफ adjustशिक्षक भारती संघटनेच्या उपाध्यक्षपदी काकासाहेब भोकरे
1000255522
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Apr 24 person by visibility 78 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील १० वर्षांत प्रत्येक क्षेत्रात चौफेर प्रगती केली आहे. त्यांना पुन्हा बहुमताने पंतप्रधान करण्यासाठी आपण देखील खारीचा वाटा उचलायचा आहे. म्हणुन  महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना दुसऱ्यांदा हातकणंगले लोकसभा मतदार संघातून भरघोस मताधिक्यासह निवडून द्यायचे आहे. त्यासाठी जोमाने कामाला लागा’असे आवाहन जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी केले.
  हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. पन्हाळा तालुक्यातील अमृतनगर येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. याप्रसंगी ते बोलत होते. 
आम. डॉ. विनय कोरे यांनी केले. ते अमृतनगर (ता.पन्हाळा) येथे हातकणंगले तालुक्यातील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहातील सर्व संचालक तसेच हातकणंगले तालुक्यातील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.