+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Screenshot_20240226_195247~2
schedule13 May 23 person by visibility 130 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडच्या रेल्वे सल्लागार समितीच्या संचालकपदी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी आणि विश्वस्त आशिष पेडणेकर यांची निवड झाली आहे. गांधी यांच्या कार्याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने ही निवड केली आहे. या निवडीचा कालावधी ३१ जानेवारी २०२५ पर्यंत आहे. कोकण रेल्वेचे सचिव एन.एम.तेलंग यांनी गांधी व पेडणेकर यांना निवडीचे पत्र दिले आहे. या समितीत चार राज्यांतून राज्यसभा आणि लोकसभेच्या प्रत्येकी दोन खासदारांचा समावेश आहे.