Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस ऑगस्टपासून कोल्हापुरात धावणार, स्वातंत्र्यदिनी चार्जिंग स्टेशनचा शुभारंभकैलास मानसरोवर यात्रेसंबंधी सहज सेवा ट्रस्टतर्फे मोफत मार्गदर्शनमहापूर नियंत्रणाच्या उपाययोजनेसंबंधी सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळाची चर्चाप्रा. संदीप पाटील यांना पीएचडीयुद्धात भारताच्या विजयासाठी-सैनिकांच्या सुरक्षेसाठी अंबाबाईला साकडेशांतीनिकेतन शाळेसमोर सेंद्रीय शेती उत्पादनांचे प्रदर्शन सदाशिव येजरेंच्याकडून दोन्ही पदाचा कार्यभार काढला ! नव्या अधिकाऱ्यांच्याकडे कार्यभार !!केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात केंद्रीय विद्यालय -खासदार धनंजय महाडिकटेक्नोलॉजिया स्पर्धेत डीवाय पाटील इंजिनीअरिंग कॉलेज अव्वल ! न्यू कॉलेजला उपविजेतेपद !!महात्मा बसवण्णा : जीवन आणि संघर्ष ग्रंथाचे रविवारी प्रकाशन

जाहिरात

 

महापूर नियंत्रणाच्या उपाययोजनेसंबंधी सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळाची चर्चा

schedule10 May 25 person by visibility 20 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सिटीझन  फोरमच्या शिष्टमंडळाने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्याबरोबर कोल्हापूर सहित सांगली सातारा जिल्ह्यात येणाऱ्या महापुरासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. महापुराची आपत्ती टाळण्यासाठी  कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली. तसेच उपायासंदर्भात चर्चा झाली. सिटीजन फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव, मनसेचे राजू जाधव, प्रकाश सरनाईक, वैभवराज राजेभोसले,राजेंद्र थोरवडे, किशोर घाडगे, गौरव लांडगे, राजेंद्र चव्हाण, महादेव आयरेकर, निवास ब्रह्मपुरे उपस्थित होते.   महत्त्वाचे म्हणजे सध्या कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची  वाढविण्या संदर्भात करत असलेल्या  प्रयत्नाला प्रशासकीय व न्यायालयीन पातळीवर विरोध करण्याची चर्चा झाली.
 

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes