Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
परप्रांतियांची वैयक्तिक माहिती संकलित करा, आरपीआय गवई गटाची मागणीजिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला प्रारंभपत्रकार विजय चोरमारे यांना भाई माधवराव बागल पुरस्कार, २८ मे रोजी वितरण समारंभडॉ. आर. के. कामत शिवाजी विद्यापीठाचे नवीन कुलगुरू शहरातील विद्युत दिव्यांचा विषय अंधातरीच…ईईएसएल कंपनीसोबतचा करार महापालिकेकडून रद्द, नवीन कंपनीचा प्रस्ताव सभागृहाने फेटाळलाशिक्षकेतर कर्मचारी समायोजन  विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणार : राजेंद्र कोरे प्रा. श्रुती जोशी यांची इचलकरंजीत प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती शिक्षक बँकेच्या लवकरच पाच शाखांचा विस्तार, मुख्यालयासमोरील अतिक्रमणे हटवून सभासदांसाठी आरक्षित पार्किंगशहर काँग्रेसमध्ये फेरबदल, सचिन चव्हाणांना हटविले, प्रवीण केसरकर नवे शहराध्यक्ष !जिल्हाध्यक्षपदी सतेज पाटील ! !डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. बापूजी साळुंखे पॉलिटेक्निकमध्ये सुविधा केंद्र

जाहिरात

 

परप्रांतियांची वैयक्तिक माहिती संकलित करा, आरपीआय गवई गटाची मागणी

schedule22 May 26 person by visibility 10 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षात परप्रांतिय कामगारांची संख्या झपाटयाने वाढली आहे. मात्र त्यांची वैयक्तिकरित्या माहिती कोणाकडे संकलित केल्याचे आढळत नाही. अनेकजण वेगवेगळया कंपन्यामध्ये काम करत आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गुन्हे करुन काही जण कोल्हापुरात कामाला येत आहे. त्यांच्याकडून गैरकृत्ये घडण्याअगोदरच अशांचा शोध घेणे आवश्यक आहे. तेव्हा पोलिस प्रशासनाने गावनिहाय परप्रांतियांची माहिती संकलित करावी अशी मागणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया गवई गटातर्फे पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली. पोलिस अधिकारी तानाजी सावंत यांना मागण्यांचे निवेदन दिले. शिष्टमंडळात गवई गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव शिंदे, जिल्हा सरचिटणीस संदीप हेर्लेकर, आप्पासाहेब कांबळे, शामराव भोसले, सुरेश कुरणे, विजय जाधव, प्रवीण शिंदे यांचा समावेश होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes