Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आमचा अजेंडा एकच, कोल्हापूरचा विकास अन् तो शाश्वत विकास – राहुल चिकोडेसांगलीत चाचा नेहरु बाल महोत्सवास दिमाखात प्रारंभशिवाजी पेठ -मंगळवार पेठेत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचाराचा धडाका ! हजारो मतदार सहभागी, पदयात्रेने वातावरण निर्मिती !! गरजेपेक्षा जास्त झाले राजकारण, आता हवे विकासकारण- पालकमंत्री प्रकाश आबिटकरराष्ट्रवादीतर्फे जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या इच्छुकांच्या शनिवारी- रविवारी मुलाखतीकाँग्रेसचा जाहीरनामा फसवा, सतेज पाटलांच्याकडून सूर्य - चंद्र सोडून सगळी आश्वासने - धनंजय महाडिकांची बोचरी टीकाशारंगधर देशमुखांच्या विरोधातील लढाई वैचारिक– राहुल मानेओेंकार जाधवांनी मांडली प्रभागाच्या विकासाची पंचसूत्रीजनता महायुतीच्या पाठीशी, विजयाचा गुलाल लावणार - सत्यजीत चंद्रकांत जाधवकाँग्रेसचा लोकसहभागातून  जाहीरनामा… महिला, विद्यार्थ्यांना मोफत केएमटी प्रवास ! लोकांना विश्वासात घेऊन हद्दवाढ !!

जाहिरात

 

अभिषेक मिठारींकडून शरण साहित्य अध्यासनास अकरा हजार रुपयांची देणगी

schedule24 Oct 24 person by visibility 647 categoryशैक्षणिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील शरण साहित्य अध्यासनास लोकवर्गणीद्वारे निधी संकलन केले जात आहे. या निधीतून महात्मा बसवण्णा आणि त्यांच्या सहकारी शरण-शरणींच्या साहित्याचे अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि प्रकाशन केले जाणार आहे. सिनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी १० मार्च २०२३ च्या अधिसभेमध्ये शरण साहित्य अध्यासन निर्मितीचा ठराव मांडला होता. ज्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान अध्यसनाच्या निधीसाठी अभिषेक मिठारी यांनी वर्षभरातील विविध कार्यक्रम, व्याख्याने, कार्यशाळा इत्यादी ठिकाणी मिळालेले मानधन स्वरूपातील रक्कम अकरा हजार रुपये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के यांच्याकडे सुपूर्द केले. माजी राज्यपाल  पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या ९० व्या वाढदिनाच्या औचित्याने मिठारी यांनी ही रक्कम कुलगुरू शिर्के यांच्याकडे सुपूर्द केले.यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अलोक जत्राटकर आणि यश आंबोळे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes