+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustआजरीज इको व्हॅलीचे उद्घाटन समारंभ उत्साहात adjustखस्ता मातीशी नाळ जोडणाऱ्या ग्रामीण जीवनाचा ठाव घेणारी कादंबरी adjustआसगावकर यांच्या फंडातून वसतीगृह, निवासी शाळांना प्रिंटर वाटप adjustशिवसेना ठाकरे गटातर्फे शुक्रवारी महापालिकेवर धडक आंदोलन adjustहसन मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल साळोखेंचा पुढाकार adjustआमचं ठरलंयला उत्तर सभासदांनी ठरवलंयनी ! राजारामच्या आखाड्यात महाडिक –पाटलांचे शड्डू लागले घुमू !! adjustआमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा बुधवारपासून : सत्यजित जाधव adjustगावकऱ्यांनी गिरवले अर्थकारणाचे धडे : घोडावत विद्यापीठाचा 'अर्थ प्रबोधन' कार्यक्रम adjustशिवाजी विद्यापीठाला भुयारी मार्गासाठी आठ कोटी ४८ लाखाचा निधी मंजूर adjustदिलबहार पराभूत, झुंजार क्लब प्रथमच उपांत्य फेरीत
Screenshot_20230226_214758
Screenshot_20230217_165558
Maharashtra-News-1IMG-20200920-WA0002
schedule30 Jan 23 person by visibility 109 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने ख्यातनाम कवी अशोक नायगावकर यांच्या पंचाहत्तरी निमित्त ' अमृतमहोत्सवी गौरव 'समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
 १ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता शाहू स्मारक भवन,दसरा चौक या ठिकाणी या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी रसिकांच्या मनावर चार दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजविणारे कवी म्हणून अशोक नायगावकर सर्वपरिचित आहेत.
               यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते  नायगावकर यांचा गौरव करण्यात येणार आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री सतेज पाटील, देवल क्लबचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील उपस्थित राहणार आहेत. तर अशोक नायगावकर यांच्या साहित्य आणि व्यक्तिमत्त्वावर डॉ.विजय चोरमारे,डॉ. रफीक सुरज हे वक्ते म्हणून मांडणी करणार आहेत. या समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्य सभेच्या वतीने करण्यात आले आहे.