Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
णण चतसावळाच रंग तुझाने रसिक मंत्रमुग्ध ! वंदना गुप्तेंच्या भेटीने प्रेक्षक सुखावले!प्रभागातील विकासकामे तुमच्यामुळेच, आम्ही तुमच्यासोबत- उमा बनछोडेंना मिळतोय मतदारांचा पाठिंबा गोकुळची ऐतिहासिक कामगिरी, साकारले प्रतिदिन वीस लाख लिटर दूध संकलन ! सासऱ्यांच्या प्रचारार्थ सूनबाई आघाडीवर, नाईनकवरे कुटुंबीयांचे नातं प्रत्येक घराशी खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या सराव परीक्षेचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त - मीना शेंडकरश्रीकांत जाधव यांना रंगबहार जीवनगौरव पुरस्कार, अठरा जानेवारीला मैफल रंगसुरांची प्रभागाने माझ्यावर प्रेम केलं…मुलांलाही पाठिंबा मिळतोय ! लोकसेवेची जाधव कुटुंबीयांची परंपरा !!महायुतीचे उमेदवार हे कार्यसम्राट, महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसत्यजीत जाधवांची प्रभाग विकासाची अष्टसूत्री संकल्पना, मतदारांना वाटतेय आपलीशी !

जाहिरात

 

रमाईच्या त्यागामुळेच सारा समाज आनंदात- डॉ. प्रवीण कोडोलीकर

schedule07 Feb 25 person by visibility 612 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘विश्वरत्न डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव जातीला आदर्श निर्माण करून दिला. त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांनी सुद्धा त्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे; त्यामुळेच सारा समाज संविधानाच्या माध्यमातून आनंदात आहे,’ असे प्रतिपादन आजी-माजी विद्यार्थी संघटना शिवाजी विद्यापीठाचे डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी केले.
विचारे माळे येथे निळा रक्षकतर्फे रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी डॉ. कोडोलीकर बोलत होते. याप्रसंगी ते म्हणाले, ‘एखादे चांगले कार्य करायचे असेल तर त्यासाठी पत्नीचा त्याग सुद्धा महत्त्वाचा असतो. रमाई यांनी अनेक हालअपेष्टा सहन करत बाबासाहेब यांना कायमच पाठिंबा देण्याचं काम केलं त्यांचा त्याग समाज कधीच विसरणार नाही.’ कार्यक्रमाला  अनिल भोसले, अनिल माने, विराज सुतार, राहुल शिंदे,  नितिन शिंदे, निलेश शिंदे, रोहन वाघमारे, सतिश साळवे, राजू भंडारे आदी  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes