Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नगररचना कार्यालयात  जनसुनावणी ! ढिम्म अधिकारी, आंदोलकांकडून दगड पूजण्याचा प्रकार!!स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आप उतरणारअनेक मंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या, आम्ही विकासकामे करुन दाखविली-खासदार धनंजय महाडिकप्रविण गायकवाडांवरील हल्ल्याच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शनेराहुल काणेचा विजेतेपदाचा डबल धमाका ! श्रावणी तोडकर, अवनीश नेवरेकर, चिन्मय धवलशंख विजेते !!राज्यात २००० नवीन ग्रंथालये, करवीर नगरला पाच लाखाचा विशेष निधी- मंत्री चंद्रकांत पाटीलउज्ज्वल निकमांच्या खासदारपदी निवडीनंतर कोल्हापुरात आनंदोत्सव ! देसाई, राणे परिवाराशी कौटुंबींक स्नेह !!घटत्या जन्मदराच्या संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठ –वैद्यकीयतज्ज्ञांचा अभ्यास गट-कुलगुरू डी. टी. शिर्केशक्तीपीठ महामार्गावरुन नेत्यांच्यामध्ये वाकयुद्ध ! राजू शेट्टी, सतेज पाटलांचा सवाल, राजेश क्षीरसागरांचे आव्हान !!घुंगुरमाळा कवितासंग्रहाला कोल्हापूरच्या मातीचा गंध, संस्कृतीचा बाज

जाहिरात

 

कळंबा तलाव ओव्हरफ्लो, सांडव्यावरुन पाणी वाहू लागले

schedule24 Jul 24 person by visibility 586 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पाचगाव आणि कळंबा गावासाठी वरदायिनी असलेला कळंबा तलाव पाण्यांनी भरला आहे. गेले काही दिवस पावसाची संततधार सुरू होती. आसपासच्या भागातील पाण्याचे प्रवाह तलावात येऊन मिसळतात. कात्यायनी डोंगरातून वाहणारे नाले हे मुख्य पाण्याचे स्त्रोत आहेत. कळंबा तलावातील पाण्याची पातळी २७ फुटावर गेली की सांडव्यावरुन पाणी वाहू लागते. बुधवारी, (२४ जुलै २०२४) कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला. सकाळपासूनच सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes