Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दीपा अजित ठाणेकर महापालिका निवडणूक लढवणार काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर होणार, तीस उमेदवारांची घोषणा शक्यशिक्षकांकडे मुलांकडील बुद्धिमत्ता-कौशल्ये ओळखण्याची कला हवी : सरोज पाटीलडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांची प्रजासत्ताकदिन परेडसाठी निवड जिल्हा परिषद अध्यक्ष शालेय चषक क्रीडा स्पर्धेत राधानगरी तालुक्याला विजेतेपद ! करवीर, चंदगडचीही छाप ! !वारणा विद्यापीठातर्फे पन्हाळा मोहिमेतून महाराणी ताराबाईंच्या इतिहासाचा जागर आता चर्चा फक्त सतेज पाटलांच्यासोबतच, काँग्रेसने डावलले तर राष्ट्रवादीची वाट वेगळीकरवीर पंचायत पतसंस्थेतील अपहार प्रकरणी चौघांना अटकदेशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन, तंत्रज्ञान विकास केंद्रे म्हणून कार्य करावे- डॉ. सतीश भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन, नवोन्मेष तंत्रज्ञान विकासाची केंद्रे म्हणून कार्य करावे

जाहिरात

 

कळंबा तलाव ओव्हरफ्लो, सांडव्यावरुन पाणी वाहू लागले

schedule24 Jul 24 person by visibility 705 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पाचगाव आणि कळंबा गावासाठी वरदायिनी असलेला कळंबा तलाव पाण्यांनी भरला आहे. गेले काही दिवस पावसाची संततधार सुरू होती. आसपासच्या भागातील पाण्याचे प्रवाह तलावात येऊन मिसळतात. कात्यायनी डोंगरातून वाहणारे नाले हे मुख्य पाण्याचे स्त्रोत आहेत. कळंबा तलावातील पाण्याची पातळी २७ फुटावर गेली की सांडव्यावरुन पाणी वाहू लागते. बुधवारी, (२४ जुलै २०२४) कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला. सकाळपासूनच सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes