Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चिन्मय मिशनचे स्वामी अभेदानंद यांची कोल्हापूरात व्याख्यानमालाग्रामीण भागालाही शहरांप्रमाणेच २५ दिवसांत गॅस सिलेंडर द्यावेत : खासदार धैर्यशील मानेशिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी २२ उमेदवार शर्यतीत ! शुक्रवारी - शनिवारी मुंबईत मुलाखती ! !१२०० प्राथमिक दूध संस्थासंदर्भात गोकुळची चौकशी, दोन अधिकाऱ्यांची नियुक्तीदख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळासंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा एक मे रोजी लोकार्पण सोहळा शिवनेरीनगर मित्र मंडळतर्फे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळाशाळांना उन्हाळी सुट्टी दोन मेपासून कणेरी मठावर अवतरली देशभरातील कलाकुसरी, हस्तकलेचा आविष्कार२१ वर्षात २४ वेळा बदली ! तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, आता आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवपदी ! !

जाहिरात

 

कळंबा तलाव ओव्हरफ्लो, सांडव्यावरुन पाणी वाहू लागले

schedule24 Jul 24 person by visibility 804 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पाचगाव आणि कळंबा गावासाठी वरदायिनी असलेला कळंबा तलाव पाण्यांनी भरला आहे. गेले काही दिवस पावसाची संततधार सुरू होती. आसपासच्या भागातील पाण्याचे प्रवाह तलावात येऊन मिसळतात. कात्यायनी डोंगरातून वाहणारे नाले हे मुख्य पाण्याचे स्त्रोत आहेत. कळंबा तलावातील पाण्याची पातळी २७ फुटावर गेली की सांडव्यावरुन पाणी वाहू लागते. बुधवारी, (२४ जुलै २०२४) कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला. सकाळपासूनच सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes