Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्रभागाने माझ्यावर प्रेम केलं…मुलांलाही पाठिंबा मिळतोय ! लोकसेवेची जाधव कुटुंबीयांची परंपरा !!महायुतीचे उमेदवार हे कार्यसम्राट, महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसत्यजीत जाधवांची प्रभाग विकासाची अष्टसूत्री संकल्पना, मतदारांना वाटतेय आपलीशी !गोकुळचे संचालक विश्वास पाटलांचा शिवसेना पक्षप्रवेश लांबणीवर, मुंबईत होणार प्रवेशाचा कार्यक्रम प्रभाग सतरामध्ये जनसुराज्यची माघार, काँग्रेसला पाठिंबा जागतिक दर्जाच्या संशोधनाकडे वाटचाल करा - डॉ. विनायक पारळे राजर्षी शाहू आघाडीचा वचननामा प्रसिद्ध ! व्ही. बी. पाटील म्हणाले, महाविकास - महायुतीचे राजकारण घराणेशाहीचे- पैशाचे.तेच प्रेम…तोच पाठिंबा… आमची नाळ जनतेशी जुळलीय ! अण्णांची स्वप्नं सत्यजीत पूर्ण करणार- जयश्री जाधवमंगळवार पेठेत दिसतेय जाधव कुटुंबीयांच्याप्रती प्रेम सतेज पाटलांचा तरुणाईशी संवाद, कोल्हापूरच्या विकासासंबंधी चर्चा

जाहिरात

 

कळंबा तलाव ओव्हरफ्लो, सांडव्यावरुन पाणी वाहू लागले

schedule24 Jul 24 person by visibility 718 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पाचगाव आणि कळंबा गावासाठी वरदायिनी असलेला कळंबा तलाव पाण्यांनी भरला आहे. गेले काही दिवस पावसाची संततधार सुरू होती. आसपासच्या भागातील पाण्याचे प्रवाह तलावात येऊन मिसळतात. कात्यायनी डोंगरातून वाहणारे नाले हे मुख्य पाण्याचे स्त्रोत आहेत. कळंबा तलावातील पाण्याची पातळी २७ फुटावर गेली की सांडव्यावरुन पाणी वाहू लागते. बुधवारी, (२४ जुलै २०२४) कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला. सकाळपासूनच सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes